आमचीमाहिती ... आपलीमाहिती

Thursday, 28 July 2016

डाळिंब आहे उत्पन्नचा भंडार

🌎 *डाळिंब आहे उत्पन्नचा भंडार*,
*प्रक्रिषा करून करा याचा यशस्वी व्यापार* 🌎🍊अहमदनगर येथे डाळिंबावर प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम 4 ऑगस्ट रोजी🍊डाळिंबाचे जर औषधी आणि माणसाच्या आरोग्यासाठी असणारे गुणधर्म लक्षात घेतल्यास त्याच्या झाड, फांद्या, पाने, फुले व फळे आदी भागांच्या औषधी गुणधर्मामुळे या फळास अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने खालील बायप्रोडक्ट्स बनविता येतात;🎐डाळिंब रस,🎐 अनारदाणा, 🎐सरबत, 🎐स्क्वॅश, 🎐सीरप, 🎐सालीपासून पावडर.
🖲त्याचबरोबर व्यवसायाच्या आधुनिक आणि सुधारित वैज्ञानिक पद्धती,
🖲शासनाच्या विविध 🏦कर्ज योजना,
🖲अनुदान यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
इच्छुक शेतकरी मित्रांनी या संधीचा आवश्य लाभ घ्यावा.
प्रवेशाची अंतिम तारीख 👉🏻3 आँगस्ट 2016 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर पहा 👇🏻http://chawadinews.com/?affiliates=870

Tuesday, 19 July 2016

Sunday, 10 July 2016

India Information in Hindi

                            भारत 

भारत का राष्ट्रीय ध्वज - तिरंगा
भारत का राष्ट्रीय गान - जन-गन-मन
भारत का राष्ट्रीय गीत - वन्दे मातरम्
भारत का राष्ट्रीय चिन्ह - अशोक स्तम्भ.
भारत का राष्ट्रीय पंचांग - शक संवत
भारत का राष्ट्रीय वाक्य - सत्यमेव जयते
भारत की राष्ट्रीयता - भारतीयता
भारत की राष्ट्र भाषा - हिंदी
भारत की राष्ट्रीय लिपि - देव नागरी
भारत का राष्ट्रीय ध्वज गीत - हिंद देश का प्यारा झंडा
भारत का राष्ट्रीय नारा - श्रमेव जयते
भारत की राष्ट्रीय विदेशनीति -गुट निरपेक्ष
भारत का राष्ट्रीय पुरस्कार - भारत रत्न
भारत का राष्ट्रीय सूचना पत्र - श्वेत पत्र
भारत का राष्ट्रीय वृक्ष - बरगद
भारत की राष्ट्रीय मुद्रा - रूपया
भारत की राष्ट्रीय नदी - गंगा
भारत का राष्ट्रीय पक्षी - मोर
भारत का राष्ट्रीय पशु - बाघ
भारत का राष्ट्रीय फूल - कमल
भारत का राष्ट्रीय फल - आम
भारत की राष्ट्रीय योजना - पञ्च वर्षीय योजना
भारत का राष्ट्रीय खेल - हॉकी
भारत की राष्ट्रीय मिठाई - जलेबी
भारत के राष्ट्रीय पर्व 26 जनवरी (गणतंत्र दिवस) और 15 अगस्त (स्वतंत्रता दिवस)

Friday, 8 July 2016

YCMOU ALL RESULT कसे पहावे

Yashwantrao Chavan Maharashtra Open University

All Results  Click Here


यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा Click Here
आपन (Click Here)या बटनावर क्लिक करा आपल्या समोर यशवंतराव चव्हाण मुक्त़ विद्यापिठचा पेज ओपन   होईल खालीदिलेल्या तक्त्यात आपल्याला कोणता निकाल पाहवयाचा असेल तर Click Here  हे बटन दाबुन आपल्यासमोर समोर Student Result हे पेज ओपन होईल आपल्याला कोणत्या वर्षाचा निकाल पाहयचा असेल तर Exam Event समोरील बोक्स़ मध्ये क्लिक करा आणि आपल्याला हवे ते वर्ष टाका समोरच PRN असा बॉक्स़ दिसेल त्यामध्ये आपल्याला मिळालेला PRN टाका आणि सर्च 


(Search) या बटनावर क्लिक करा आपल्याला आपला Result दिसेल आपण त्या Result प्रिंट सुध्दा काढु शकतो प्रिंट या बटनावर क्लिक करा आणि आपल्या प्रिंट मिळेल असा आहे आपला Result .

Thursday, 7 July 2016

लग्न म्हणजे काय (What is marriage )


लग्न म्हणजे काय
What is marriage



लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही वेंधळा असला तरी
त्याला सांभाळून घ्यायचं असतं
तिने कसाही स्वयंपाक केला तरी
त्याला मस्त म्हणायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं?
क्रिकेटमध्ये कितीही interest नसला तरी
त्याच्यासाठी ते enjoy करायचं असतं
तुळशीबागेत जायचा कंटाळा आला असला तरी
तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं?
तो कितीही म्हातारा झाला तरी
त्याला चिरतरूण भासवायचं असतं
मी जाड झालेय का? या वाक्याला
कधीही हो म्हणायचं नसतं
लग्न म्हणजे काय असतं?
दोन्ही घरच्या नात्यांना 
आपुलकीने जपायचं असतं
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना 
हसत हसत विसरायचं असतं
थोडक्यात काय?
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये
केलेलं compromise असतं
कारण we will grow old together
असं एकमेकाला केलेलं promise असतं...
आय लव यू प्रिंसेस

Monday, 4 July 2016

Mother & Father ~आई बाबा

आई बाबा

आम्ही फक्त आमच्या गर्मीत असतो
आम्हाला भीती नाय कोणाच्या बापाची
कारण भाकर खातो कष्टाची अन्
सेवा करतो आई बापाची……

Tuesday, 28 June 2016

Zade Lava Zade Jagva (झाडे लावा झाडे जगवा)

वृक्षवल्ली आम्हा सोयरे फक्त म्हणायचे  

जेव्हा मानवाने ह्या जमिनीवर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासूनच निवाऱ्याकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली. विविध कारणांसाठी केली जाणारी ही भरमसाट वृक्षतोड आता इतकी वाढली आहे कि यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे.

वृक्षतोडीमुळे जल, स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. मानवाने जंगलांवर कब्जा केल्याने वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेच, मात्र पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्त्रोत ‘पाऊस’ असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा, डोळ्यांचे विकार, श्वसनाचे आजार, हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते 

जगण्यासाठी जग लागतं
झाडे लावा !!, झाडे वाचवा!! , झाडे जगवा आणि पृथ्वीला वाचवा !!!!

तरच तुम्ही वाचाल.                                 
------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------



Monday, 27 June 2016

ITI Admission प्रवेश प्रक्रिया 2016-17

ITI व्यवसाय शिक्षण  प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्यशासकीय  खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश  DVET, 
Maharashtra State ITI Admission 2016 -17 




ऑनलाईन प्रवेश अर्ज दि.27 जुन 2016

शेवट दिनांक 10 जुलै 2016 


अधिकमाहितीसाठी क्लिक करा    Click Here
 (Click here for Admission Time Table ) 

ऑनलाईन अर्ज खालील लिंक ओपन करा

Saturday, 25 June 2016

Friday, 24 June 2016

विश्वास नांगरे पाटील म्हणतात (vishwas nangare patil)


विश्वास नांगरे पाटील म्हणतात,


परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , *"मागच्या आठवड्यात त्याला मुलगा झाला आणि त्याचा छोटा परश्या मोठा झाल्यावर नक्कीच सैराट सारखी आर्ची शोधणार ."*

चहा कडवट लागला . नुकताच UPSC या देश पातळीवरच्या अत्यंत अवघड परीक्षेचा निकाल लागला. ६३ टक्के बिहारी विद्यार्थी पास झाली . महाराष्ट्राचा टक्का माहीत नाही पण किरकोळ असणार , मराठी टक्का बहुदा नगण्य. याच परीक्षेतून IAS , IFS , IPS म्हणजे प्रशासानातले बडे अधिकारी तयार होणार . बिहारी , UP वाल्यांना मनसोक्त शिव्या घाला पण लई *कष्ट , जिद्द , हुशारी लागते इथे .* काय बोलणार ? पुढे मोठे होऊन विना शिक्षण आणि विना अक्कल लाचार झालेले गावा - गावातले मराठी पर्शे , अर्च्या आणि आत्ता टेचात असणारे त्यांचे आई -बाप या बिहारींच्या आगे मागे नोकरीसाठी खेपा घालणार. आपले पुढारी मराठी - बिहारी वाद घालून मते मिळवणार. 
सैराट करमणूक म्हणून पहा पण *आदर्श UPSC पास झालेल्या या बिहारी पोरांचा ठेवा .*
योग्य वयात योग्य गोष्टी करा. उगीच फुकाच्या सैराट करमणुकी मागे लागून आयुष्य वैराण नको .


केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेत

1757 पैकी एकट्या बिहारमधील 1123 उत्तीर्ण झाले. 


आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट...!!!


Thursday, 23 June 2016

तलाठी लिपिक पदांसाठी मोठी भरती लवकरच

सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. लिपिक, टंकलेखक, तलाठी या पदांसाठी मोठी भरती होणार असून, त्यासाठीच्या परीक्षांची तारीख जाहीर झाली आहे.
♥किती पदांसाठी भरती?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी भरती आहे, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी भरती आहे. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत आयोजित बैठकीत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी याबाबत माहिती दिली.
♥परीक्षा कधी?
लिपिक-टंकलेखकच्या 521 रिक्त पदांसाठी रविवार 4 सप्टेंबर रोजी, तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी रविवार 11 सप्टेंबर 2016 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

BSF बीएसएफमध्ये विविध पदाच्या जागा

बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा


बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये सहाय्यक फौजदार (एएसआय)(152) आणि हेड कॉन्स्टेबल (एचसी) (470) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.  या दोन्ही पदांसाठी मिळून तब्बल 622 जागा भरण्यात येणार आहेत.याबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारची अधिकृत न्यूजवेबसाईट महान्यूजवर प्रकाशित करण्यात आली आहे.अर्ज करण्याचा कालावधी 16 जून ते 15 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in आणि http://bsf.nic.in/en/recruitment.html या वेबसाईटवर संपर्क साधावा.

Wednesday, 22 June 2016

Mpsc Meaning एमपीएससी म्हणजे काय?





एमपीएससी म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी
सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-
- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- साहाय्यक परीक्षा
- लिपिक-टंकलेखक परीक्षा
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-

Tuesday, 21 June 2016

जुने पोस्ट़ पाहण्यासाठी Older Posts वर क्लिक करा